Marathi Serials Review
"Welcome! This channel features voice-over commentary and narration-based content." here we give you honest and detailed reviews on marathi serials in our voice. All images are used for only reference under copyright disclaimer.
video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
पोलीसांनी गुंडांना पकडले अन अंबिकाने मायाला अद्दल घडवली...
सुलक्षणा आणि संपतने निर्लज्जपणाची हद्द पार करत भावनाला त्यांचे पाय पकडायला सांगितले...
मायाचे कारस्थान मीराला समजले...
सुलक्षणाने सिद्धूवर हल्ला घडवून आणला तर जयंत पुन्हा विश्वाच्या घरी आला...
अखेर अथर्वने मीराला प्रेमाची कबुली दिली.....
मीरा परत आली....
लक्ष्मी ललितासोबत तिच्या माहेरी आली तर भावना सिद्धूला भेटण्यासाठी गेली...
दादासाहेब अदृश्य होऊन मार्जरी पर्यंत पोहचले पण....
जयंतला पाहून जान्हवी पळाली तर भावनाला देवीचा कौल मिळाला...
मंजिरीचा पाठलाग करत दादासाहेब मार्जरीपर्यंत पोहचले...
जान्हवी जिवंत आहे हे कळताच जयंत विश्वाच्या घरी आला...
शिवनाथाने दादासाहेबांना मंजिरीचे सत्य सांगितले....
मंजिरीच्या पाशातून वेदाला कोण वाचवणार
मंजिरीने मायाची साथ सोडली आणि एका सर्पाला घरात आणले...
देवीआजीमुळे मंजिरीला पळता भुई थोडी झाली...
अखेर मंजिरीचे सत्य अंबिका समोर येणार...
देवीआजीने अंबिकाला सावध केले आणि वेदाचा जीव वाचला...
मंजिरीने तिचा डाव साधण्यासाठी मायाचा अडकवले...
वेदाला मारण्याचा प्रयत्न करणार्या मंजिरीचं सत्य अंबिका समोर येणार...
वेदा घरी परत आली तर नर्मदा घर सोडून निघाली....
मंजिरीने सगळ्यांसमोर नर्मदाच्या कानाखाली मारली...
कोर्टात साक्ष देत असताना अचानक लक्ष्मीचा आवाज गेला...
मीरा अचानक घरातून गायब झाल्यामुळे सर्वजण काळजीत पडले....
जान्हवी पुन्हा दिग्विजयसोबत घरी गेली तर जयंतकडून मेमरी कार्ड हरवले....
मंजिरीची अघोरी शक्ती ज्या मंगळसूत्रात आहे, ते मंगळसूत्र नर्मदाच्या हाती लागले....
भावनाला वेंकीची केस लढण्याची परवानगी मिळाली तर आश्रमात जान्हवी पुन्हा विश्वासमोर आली...
मीराने स्वतः अघोरी दिवा मंजिरीला परत दिला..
समर-स्वानंदी पूजेसाठी तयार झाले तर अधिराने पहिल्याच दिवशी गोंधळ घातला...
मीरा-अंबिकाने मायाला वेडं ठरवून डॉक्टरांना ही बोलावले...
अंबिकाने दिवा लपवून ठेवल्यामुळे मंजिरीच्या अडचणी वाढल्या....