भारत बांगलादेश कांदा साखळी तुटणार
Автор: Palvi Agrico
Загружено: 2026-01-15
Просмотров: 12141
बांग्लादेशने कांदा आयातीवर निर्बंध लावल्यामुळे भारतातून होणारी कांदा निर्यात फक्त 30 जानेवारीपर्यंतच सुरू राहणार आहे. परवाने देणे बंद केल्यामुळे सुमारे 15 लाख टन कांद्याची निर्यात थांबण्याची शक्यता आहे. याचा थेट फटका महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. रब्बी कांद्याची आवक वाढत असताना निर्यात बंद झाली तर भाव कोसळण्याची मोठी भीती आहे. या व्हिडिओमध्ये जाणून घ्या संपूर्ण परिस्थिती, शेतकऱ्यांवर होणारा परिणाम आणि पुढे काय होऊ शकतं.
दररोज नवीन व्हिडिओ, अपडेट्स आणि सविस्तर मार्गदर्शन
📱 YouTube, Instagram आणि Facebook वर Follow/Subscribe करा – Palvi Agrico
आता तुम्हीही या पुढाकाराचा भाग बना.
अधिक माहितीसाठी-
📞 टोल फ्री संपर्क- 1800 889 7311
🌐 वेबसाईट- www.palviagro.co.in
✉- digital@palviagro.com
👉 शेती होणार स्मार्ट, मोबाईलच्या एका क्लिकवर – Palvi Agrico
🔗 Links
Instagram – / palviagrico
Facebook – https://www.facebook.com/profile.php?...
X (Twitter) – https://x.com/PalviAgrico
Linkedln - / updates
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: