Chhatrapati Sambhaji Maharaj यांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम महाराजांनी स्वराज्य कसं सांभाळलं ?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-02-23
Просмотров: 172911
#BolBhidu #ChhatrapatiRajaramMaharaj #MarathaHistory
छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं दिल्ली जिंकण्याचं. राज्याभिषेकानंतर महाराजांनी दक्षिण दिग्विजयाची मोहीम काढली कर्नाटक मधल्या अनेक स्थानिक वतनदारांना एकत्र घेऊन त्यांना दिल्लीवर चालून जायचं होतं. दक्षिण्यांची पातशाही आम्हा दक्षिण्यांच्या हातात रहावी असा उल्लेख आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्रांमध्ये मिळतो. पण महाराजांच्या दुर्दैवी निधनामुळे हे स्वप्न पूर्ण झालं नाही.
त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज गादीवर बसले पण दुर्दैवाने त्यांनाही औरंगजेबाचा पराभव करून दिल्लीवर सत्ता प्रस्थापित करता आली नाही. नंतर गादीवर आले छत्रपती राजाराम महाराज मराठ्यांचे तिसरे छत्रपती तब्बल 11 वर्ष जिंजीला राहून ज्यांनी नाशिक ते जिंजी मराठ्यांसाठी मोकळं मैदान उभं केलं होतं. औरंगजेबाचा ठिकठिकाणी पराभव ज्यांनी केला त्याच छत्रपती राजाराम महाराजांची ही गोष्ट.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: