भारतात विदर्भासह 75 वेगळी राज्य करण्याची मागणी होतेय, याची कारणे म्हणजे । Bol Bhidu
Автор: BolBhidu
Загружено: 2022-07-15
Просмотров: 140576
#BolBhidu #RSS #marathwada #75differentstates
भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झालीत...देश आझादी का अमृत महोत्सव साजरा करतोय. लोकसंख्या वाढतेय. १३० कोटी जनतेचा देश झालाय. देशात २९ राज्य आहेत. पण या २९ राज्यांचे ७५ नवीन लहान राज्य तयार करावेत आणि त्याची सुरुवात विदर्भापासून करावी अशी मागणी काँग्रेस नेते आशिष देशमुखांनी केलीय.
लहान राज्यांची मागणी असो की, वेगळ्या विदर्भाची मागणी हे पहिल्यांदा झालीय का ? तर नाही. या मागणीला मोठा इतिहास आहे. पण प्रश्न निर्माण होतात कि छोट्या राज्यांची मागणी का होतेय? त्यामागचं काय कारण आहे ? नव्या राज्यांची निर्मीती करण्यासाठी केंद्राकडे कोणते अधिकार असतात? आणि महाराष्ट्राच्या विभाजनाची मागणी का होते? भाजपची लहान राज्यांबाबतची भूमिका काय आहे?
Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: