१३ निवडणुकांमध्ये Maharashtra Vidhan sabha निवडणुकीचा निकाल मतांच्या टक्केवारीवरुन कसा ठरला ?
Автор: BolBhidu
Загружено: 2024-11-19
Просмотров: 95490
#BolBhidu #MaharashtraElection2024 #MaharashtraVidhanSabha
जून महिन्यात केंद्रातल्या सत्तेचा निकाल लागल्यानंतर राज्यात काय होणार हा महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला पडला होता. मग विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या, प्रचार झाला, आरोप-प्रत्यारोप झाले आणि अखेर आज मतदानाचा दिवस आलाय. आज दिलेलं मत पुढच्या पाच वर्षात राज्यात सत्तेत कोण असणार हे ठरवणार आहे. सकाळपासून मतदानासाठी लोकांची गर्दी होताना दिसतेय. मतदान झाल्यानंतर मतांची टक्केवारी समोर येईल. या टक्केवारीवरुन राज्याचा निकाल काय लागणार असे अंदाज राजकीय विश्लेषक मांडतात. मतदानाचा कमी-जास्त होणारा टक्क्यावरुन अनेक समीकरणं ठरत असतात.
त्यामुळं मतांची ही टक्केवारी खूप महत्वाची ठरते. १९६२ पासून २०१९ पर्यंत झालेल्या १३ निवडणुकांमध्ये राज्यातल्या मतदानाची टक्केवारी कशी राहिली, त्यावेळची नेमकी समीकरणं काय होती आणि प्रत्येक निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीचा निवडणुकीच्या निकालात कसा परिणाम झाला, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: